गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या

गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या

वारोळ येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वारोळा येथील रहिवासी असणारे संदीप शिवाजी तौर वय 30 वर्ष या युवकाने रिधोरी शिवारामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची बोलले जात आहे. सदर घटनेने जिल्हाभर हळ व्यक्त केली जात आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow